तुलसी विवाहाची सुरुवात होते ती याच दिवसापासून. कार्तिक पौर्णिमेला तुलसी विवाहाची सांगता होते आणि लग्नसराईचे दिवस सुरु होतात..
पंढरीच्या विठुरायाचे स्मरण करण्याचा, त्याच्या नावाने उपवास करण्याचा हा दिवस..
विठोबाचे पंचामृत स्नान कसे होते, त्याचा हा व्हिडिओ :-
पंचामृत स्नानानंतर देवाचे मुख अवलोकन व आरती :-
कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने विठोबाची प्रार्थना :-
पंढरीच्या विठोबाच्या छायाचित्रांची ही काही पाने......







very nice
ReplyDelete